केशवसुत आणि कुसुमाग्रजांचा (विशाखा) समावेश झाल्यावर मी 'मर्ढेकर' नक्कीच वगळले असते.

तुमच्या मतांचा तुमचा हक्क सार्वभौम आहेच; पण मर्ढेकरांना वगळण्यामागची तुमची कारणे थोडी मजेशीर वाटली. त्याबद्द्ल थोडे सांगू शकाल काय ?