१०%मान्य.हिंदूजी
परप्रांतीयांच्या मुंबईत येऊन राहण्यास विरोध करण्याचा मला नैतिक अधिकार राहत नाही .मला पण नाही.पण जिकडे तिकडे हिंदी मराठी नजरेस पडत नाही.स्वतंत्र भारतात मुंबई महाराष्ट्रात येण्यासाठी हुतात्मा झाले आंदोलने झाली ते का झाले.महाराष्ट्राची राज्यभाषा(अधिकृत) कोणती.महाराष्ट्राच्या राजधानितच मराठीभाषा,माणसे अल्पसंख्यांक होतआहेत बरोबर आहे का?इकडे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडताहेत.