हात्तीच्या मारी! एवढचं ना त्यात काय अवघढ आहे. सोप्पए रे! हे बघ आता सुरुवात अशी करायची की.................थोडासा विचार करावा लागतो यार!

पण आपन लिहु यार! तु टेन्शन नको घेवु!

-----आता तुला वरच्या लिखाणा वरुन कळलं असेलचं की प्रेम पत्र लिहायचं म्हणजे सोप्पी गोष्ट नाहीए, प्रेम ह्रदयातुन व्यक्त झालं पाहिजे मेंदुतुन नव्हे! आणी तुझं प्रेम जर खरं असेल तर तु फ़क्त विचार तिला, आणी बघ ति तुझिच असेल..