आंबेडकरांनी जी दलीत चळवळ चालू केली त्याची इप्सित फलश्रुती झाली का?नसली झाल्यास ती चळवळ चालू राहीली पाहीजे. माझ्या माहीतीप्रमाणे आंबेडकरांनी त्यांच्या लढ्यात द्वेषाचे राजकारण केल्याचे माहीतीतरी नाही शिवाय (काही गोष्टी कालानुरूप आक्षेपार्ह वाटल्या असल्यातरी) ते इतरांच्या हातातले बाहुलेपण झाले नाहीत .  दलीतांना आणि पददलीतांना अशा प्रकारच्या नेतृत्वाची गरज आहे असे वाटते. 

कदाचीत भारतातील भारतात, दलीत अत्याचार अथवा विषम वागणूकीच्या जागा बदलल्या असतील अथवा कमी झाल्या असतील, त्याप्रमाणे जोर व गरज बदलेल पण गरज आजही आहे.