(१) संस्कृतातून मराठीत आलेले ऱ्हस्व 'इ' कारान्त आणि 'उ' कारान्त शब्द दीर्घ होतात असा नियम शाळेत शिकलो होतो- उदा.

रवि, कवि - रवी, कवी
तनु, धेनु, - तनू, धेनू

त्यामुळे मला असं वाटतं 'कवी', 'रवी', 'तनू' इ. च मराठीत बरोबर आहेत. हीच गोष्ट प्रीती, नीती इ. बाबत. अर्थात, यालाही काही अपवाद असणं शक्य आहे.

(२) 'आणि' हा संस्कृतमधून आलेला नाही. बहुधा त्यामुळे ऱ्हस्वच राहतो.

- कुमार