"निद्रेमाजी जसा निवृत्त असशी । जागेपणी हो तसा ॥"
हा संतोपदेश कसा नाही आठवला? हा प्रश्न पडला आणि याचा अचंबाही वाटला. "ही ईश्वराची दया " यावर किती जगायचे? यावरही विचार लिहा की.