परिस्थितीनुसार वागायला हवे,
शक्यतो दैनंदिन जिवनात भांडणे टाळण्यसाठी ,परस्पर सांमजस्यासाठी गांधीवादाचा वापर होउ शकतो
पण,गांधीवादाचा वापर होण्यासाठी विरोधकांची एक किमान सुसंस्कृत वृत्ती अपेक्षित आहे.काही व्यक्तिंबाबत ते प्रभावहीन आहे,उदा.बिन लादेन