दोन वेगवेगळी रूपे असणे वर्ज्य नसावे. संगीताची आणि शुद्धलेखनाची तुलना
होऊ शकत नाही. पण ज्याप्रमाणे वेगवेगळ्या घराण्यांच्या गायकीत काही
सूक्ष्म फरक असतात आणि ते जपले जातात, त्याचप्रमाणे भाषे लकबी, लहजा,
पाठभेद जपण्यास काय हरकत नाही. ह्या गोष्टींमुळेच भाषा जिवंत/जीवंत राहते. सगळे जण प्रमाण पुणेरी मराठी बोलायला लागले तर कसे!