जे काही झाले ते वाईट झाले, पण हा सर्व प्रकार हलकेच घ्यायला हवा.
पुरस्कार देणारा भले कितीही मोठा आसामी असला तरी त्यांच्याबद्दल ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आदर बाळगावा ही फक्त आपली अपेक्षा झाली.

परंतु ते जिंकायच्या धुंदीत होते, पण पवारांच्या जागी कोणी क्रिकेट जगतातली नामवंत व्यक्ती असती (सुनिल गावस्कर / रवी शास्त्री / अन्य कोणी) तर कदाचित असा प्रकार झाला नसता.

हा सर्व प्रकार माझ्या मते हलकेच घ्यायला हरकत नसावी.

-दादला.