महाराष्ट्रातील दलितांनी आता काश्मीर प्रमाणे आपल्या रक्षणासाठी स्वातंत्र लढा सुरु केला पाहीजे. ही कळाची गरज आहे. बंदुक उचलणे हा एकच मार्ग उरला आहे. "जय भिम".
असहमत.
काश्मीर प्रमाणे आपल्या रक्षणासाठी स्वातंत्र लढा सुरु केला पाहीजे.
तुम्हाला असे का वाटले की काश्मीर मध्ये स्वातंत्र लढा चालू आहे ? तुमचा काहीतरी गोंधळ झालेला आहे, तो सर्व अतेरिकी हल्ले सुनियोजित आहे जो जगातील सर्वात नीच पातळीवर जाऊन लढला जात आहे. जर तुम्हाला माहीती नसेल तर ह्याची सविस्तर माहीती प्रथम माहीत करुन घ्या व मगच संवेदनशील मते येथे मांडावीत.
माझ्या माहीती नूसार वरील वाक्यच मला देशद्रोही वाटत आहे कारण भारतीय राज्यघटने नूसार भारतातील कुठल्याही राज्याविषयी / समाजाविषयी जर का लढा / हल्ल केला गेला तर तो देशद्रोह आहे उदा. नक्षलवादी चळवळी ह्या देश विरोधक म्हणूनच समजल्या जातात घटनेनूसार त्यांच्यावर बंदी आहे.
राज जैन