प्रताधिकार मृत्यू नंतर ६० वर्षे असतो असे वाचल्याचे आठवते. खात्री करून घ्यावी.

जे निरपवादपणे प्रताधिकार कालबाह्य साहित्य पण बरंच संगणकिकरण करण्या पासून वंचित आहे.

लेखकांच्या मृत्यूची वर्षे मोजावी लागतील.पण त्याला पर्याय नाही.१९४६ आधी मृत्यू झालेल्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची यादी करून ते जमवून त्याचे संगणकी करण करणे असा सगळा द्राविडी प्राणायाम आहे.

-विकिकर