महेशराव ,

मी तेच म्हणालो संपुर्ण महाराष्ट्रात ते आहेत. आपण त्यासाठी काय करू शकतो का? काहीही नाही. जो पर्यंत त्यांच्या त्यांच्या राज्यात सुखसोयी निर्माण होत नाही तोपर्यंत ते येतच राहणार.येतच राहणार.

आपला

कॉ.विकि