तसाहीतर मराठीचा बट्ट्याबोळ होतच आहे,मराठी माणसे स्वतःच मराठी विकत घेत नाहीत हे रडगाणे कितीकाळ गाणार; तेव्हा मराठी स्वतःच विक्रीस काढा, कमीत कमी विकत घेतलेल्यांनी मोडीत काढले तर दु:खाचा आणि ऊरफोडी भावनांचा उद्रेक (तमाशा?) तरी थांबेल.

मराठी कशी विकावी

तुम्हालाही असे काही उपाय सुचले तर कळवा

ऌऋ