"खैरलांजीला ऍट्रॅसीटी लावण्याची मागणी केली" अरे दादा अशी मगणी नाही करणार तर काय करणार जवळपास आख्खा गाव ह्या घटनेस जवाबदार आहे...

सहमत आहे. केवळ दलितांना 'धडा शिकवायचा' या मनोवृत्तीतून सगळा गाव एकत्र येतो हेच धक्कादायक आहे.

केवळ रिपब्लिकन पक्षाच्या राजकीय नेत्याने मागणी केली म्हणून ती सवंग होत नाही.