पुढे मग सगळ्यांनी
तुझाच कित्ता गिरवला, असच असतं मित्रा.

पण म्हणुनच आपण

आपल्याच दु:खांना कुर्वालायचं असतं

कुत्री-मांजरं पाळण्याची पद्धत जुणी झाली ना

म्हणुनच जखमांना पाळायचं असतं.