आपण केलेलं विश्लेषण पटलं. किंबहुना ज्यांचं आपलं कोणीतरी हरवलं आहे, ती माणसंच असं आपलं माणूस शोधत असतात. सापडणार नाही याची मनोमन खात्री पटलेली असते, तरीही विरंगुळा म्हणून असेल कदाचित पण शोध चालूच राहतो. बरोबर ना?