जयश्री,या कवितेत २ कविता (कडवे १-३ व २-६) वाचल्याचा भास होतो.तसेच तुझा वितळता कानी माझ्या सूर वाजला होता' हे 'तुझा वितळता सूर माझ्या कानी वाजला होता' असायला हवे होते का की वृत्तपूर्तीसाठी असे लिहले आहे?जयन्ता५२