गेल्या सामन्यात 'महानायका'मुळे जिंकू असा 'विश्वास' असतांना नंतर मात्र 'पानिपत व झाडाझडती'च पहावी लागली!!
माधवराव,
सुखदु:खासमेकृत्वा
लाभा-लाभौ जयाजयौ.
असे गीतेतले एक वचन आहे. आज निराश झालो तरी पुढचा सामना तेवढ्याच निष्ठेने पाहण्यास बसणे हेच आपण करू शकतो.
(जुना क्रिकेट व भारत वेडा) जयन्ता५२