गेल्या सामन्यात 'महानायका'मुळे जिंकू असा 'विश्वास' असतांना नंतर मात्र 'पानिपत व झाडाझडती'च पहावी लागली!!
-- 'तूर्तास' खेळपट्टीवर येतानाच खेळाडू 'सारे प्रवासी घडीचे' हाच विचार करुन येतात असं वाटतं. 'जगायचंय प्रत्येक सेकंद' सारखी इच्छाशक्ती असेल, तरच काही आशा आहे. नाहीतर विश्वचषक 'दुस्तर हा घाट' म्हणून सोडून द्यावा लागेल :)