प्रिय सखे

तू कदाचित बावरली असशील की, तुझ्या पुस्तकात हे पत्र आणि ते पण माझं.

खरचं आत्ता पर्यंत मी कधी कुणाला असं पत्र लिहिलेच नाही.

कारण तशी वेळच कधी आली नाही, पण माझ्या मनातल्या भावना तुला मी मुखाने सांगन्याचा धिरचं होत नव्ह्ता.

आणि मगं म्ह्टलं आज तुला कोणत्याहि परिस्थितीत सांगायचचं.

आणि मगं माझ्या सर्व भावना मी या पत्रात मांडल्या.

''तुझ्या मैत्रीचा सहवास मला खुप आवडतो गं , हा सहवास आयुश्यभर लाभावा, अंस वाटंत"

' रात्री डोळ्यांच्या पापण्या मिटल्या की तुझाचं चेहरा समोरं , आणि सकाळी पापण्या उघडल्या तरी तुझाचं चेहरा समोरं '

" काय कळंत नाही गं मनाला माझ्या लागली आस संगतिच्या तुझ्या "

तुझं माझ्या बद्द्ल कायं मत हे मला जाणून घ्यायचयं.

हे बघं जरं तुझा नकार असेल तरी चालेल , पण ह्या पत्रामुळे आपल्या गोड मैत्रीत खंड पडता कामा नये. मला माझी जिवा भावाची मैत्रीन गमवायची नाही.

चलं, विचार करं... पण मनाला त्रास करुन घेऊ नकोस.

उद्या सकाळी सावंतांच्या होटेलमधे भेटू.

तुझा मित्र.

......