मला वाटत, आपले खेळाडू, खेळा पेक्षा तात्या आणि माधवरावांमध्ये जास्त रस घेत असावेत. इथे ज्या प्रकारे सट्टे लावले जात आहेत ते पाहून नवल नाही की हेच खेळ जास्त महत्त्वाचे आहेत. मुख्य खेळ नव्हे.