भारतीय सामाजिक इतिहासातील एक मोलाचे पर्व. भारतीय समाजसुधारणा चळवळीचा भक्कम पाया. असं यांचं वर्णन करता येईल.

आज समाजसुधारणेच्या जेवढ्या म्हणून शाखा आहेत त्या सर्वांचं आद्य जनकत्व यांच्या कडे जातं. स्त्रीशिक्षण , अस्पृश्यता निवारण, अस्पृश्य शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री सबलीकरण, विवेकनिष्ठ आचरण आदी अनेक विषय आहेत.

भारतातील तमाम स्त्री - पुरुषांनी यांचे आभार मानले पाहिजेत त्यांना श्रद्धांजली दिली पाहिजे.

या महापुरुषाला माझे नमन !

नीलकांत