प्रसाद , छानच लिहीले आहेस.देऊन हूल आता या ऊन सावल्यांनाजाऊ निघून राणी आपापल्या दिशांनाहृदयातले उधाण जाईल ओसरूनतू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन...हे मात्र मनाला खरच सैरभैर करून गेले यात शंका नाही.