यावर कधीच काहीही उपाय सापडणार नाही का?
शरदराव म्हणतात त्याप्रमाणे यात राजकारणाचा भाग जास्त वाटतो. लोक जोपर्यंत सहजासहजी चिथावले जातात, तोपर्यंत हे होत रहाणार. ही जर मनोवृत्ती असेल तर तिला विकृती म्हणणे जास्त योग्य ठरेल.
एक टोकाचा उपाय : राज्यातील सर्व पुतळे काढून टाकले तर ह्यात थोडी सुधारणा होणे शक्य आहे. प्रत्येक चौकात एक पुतळा असल्याने असे प्रकार करणे सोपे आहे. नाहीतरी पुतळ्यांची आठवण आपल्याला फक्त जयंतीच्या दिवशी होते आणि तीही थोड्या वेळासाठी.
हॅम्लेट