कानपूरला बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने काय फरक पडतो? पुतळा विटंबनेने बाबासाहेबांचे कार्य, त्यांची थोरवी कमी होते आहे का? ह्या  गोष्टींचा विचार न करता आंबेडकरांचे नाव घेऊन दगडफेक करणे, गाड्या पेटवणे, काचा फोडणे, सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे हा नालायकपणाचा कळस आहे. शासनाने समाजकंटकांवर कठोरातील कठोर कारवाई केली पाहिजे.