मलाही इतर सर्वांनी म्हटल्याप्रमाणे आपण उत्तरार्ध लिहावा असे सुचवावेसे वाटते.
आपण इतके सर्व बारीकसारीक तपशील नीट मांडले आहेत, सर्वच भाग ओघवते होते, हेही महत्त्वाचे. आणि इतके भाग असूनही आम्हाला वाट न पाहायला लावता रोज एक भाग दिल्याने कथेची रंगत वाढली, त्याबद्दल धन्यवाद.
सखी