तुम्हाला काय म्हणायचय नक्की? व्रुकोदर रावांनी जो संशय व्यक्त केला होता तो ठिकच होता. कशावरून शिवसेनेनेच त्या दंगलीचा पाया रचला नसेल. महाराष्ट्राच्या ऊपमुख्यमत्र्यांनी देखिल तोच दावा केला होता. आणि मातोश्री याचें प्रिय भाचे राज ठाकरे यानीं देखिल शिवसेनेवरच संशय व्यक्त केला होता. मग व्रुकोदर रावांचे कुठे चुकले. त्याचबरोबर राजनितीमधील खेळी राजनेत्यांना तुम्हा-आम्हापेक्षा नक्किच ठाऊक असतील या बद्दल वाद तुमचाही नसेल.
( मी शिवसेनेचा द्वेष्टा बिलकुल नाही, त्यापेक्षा 'राजकारण गेलं चुलित' हा मनोगताचा नियम जास्त पाळतो.)