मिलिंद,

कविता छान आहे... फ़ार सुरेख... पण मला शेवटच्या दोन ओळिंचा अर्थ नाही लागलां....

"सवयीने बोथट शल्या केले
काटाही फूल ठरावा आता
 "

ह्या ओळी नक्की काय सांगतात?

प्राजक्त