कानपुराच्या घटनेचे निमित्त करून आपल्या मानसिक विकृतीचं हिडीस प्रदर्शन करणाऱ्या आणि बाबासाहेबांचंच नाव घेऊन त्यांच्या मूल्यांना तिलांजली देणाऱ्या या समाज कंटकांचा तीव्र निषेध !
कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक तसेच कुणाच्याही खाजगी मालमत्तेचं नुकसान करणे न्याय नाही. आपले वैयक्तिक हेवेदावे या निमित्ताने पूर्णं करून घेण्याचे प्रकार पुण्यात घडताहेत. खरं तर 'आम्ही' विशेष आहोत आणि आमची विशेष दखल घ्या असं यांचं मत. कारण काय ? तर मग असा हैदोस घालायला आम्ही मोकळे. यांना जे करायचं ते त्यांनी स्वतःच्या बळावर करावं बाबासाहेबांचं नाव समोर करून आपली पापे झाकण्याचा हा प्रयत्न अनैतिक आहे. असंवैधानिक सुद्धा !
नीलकांत