वर चाणक्य यांनी निर्माण केलेली शंका मलाही यासंदर्भात योग्य वाटू लागली आहे.महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी समजून उमजून केलेले हे कृत्य आहे की काय? पण तरीही यात मृत्युमुखी पडलेली माणसे आणि कोट्यवधी रुपयांची हानी हे केवळ अक्षम्य आहे!
देशाच्या प्रगतीपेक्षा वैयक्तिक आणि आपापल्या गटाचे तात्कालिक लाभ करून घेण्याची ही मनोवृत्ती कधी आणि कशी बदलणार?