:सामाजिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करिता कडक कायदे केले गेले पाहिजेत.
असे नुकसान करणाऱ्यांकडून आर्थिक भरपाई तर भरून घेतलीच पाहिजे अन त्याची स्वतःची मालमत्ता जप्त केली पाहिजे. जर या प्रकारात कोणत्याची राजकीय पक्षाचा सहभाग पुराव्या निशी सिद्ध झाला तर, त्याची भरपाई पक्षाकडून घ्यावी.
जशी कार्यकर्त्याला शिक्षा होईल तसे, त्या त्या भागाच्या नगरसेवक, आमदार अन खासदार यांची मान्यता रद्द करावी.
असेच काहीतरी कडक कायदे केल्या शिवाय आमचे लोक अन राजकारणी सुधारणार नाहीत.