आपल्या आणि सर्कीट्महाशयांच्या म्हणण्यात असे दिसते की आर्थिक दरी ही जातीपरत्वे आहे. म्हणजे सर्व दलीत गरीब आणि सर्व अ-दलीत हे आर्थिक उच्चस्तरीय.. मला ते योग्य वाटत नाही. यात महाराष्ट्राचे नाव खराब करायचा डाव आहे असे वाटते. पण तसा डाव असल्यास, तसा खेळणाऱ्यांना काही कळतच नाही! कारण विलासराव - आबा पाटलांना नुसते गुमान राज्य करू द्यात नाव आपोआप खराब होईल!