हेच खरे कारण असावे. राजकारण्यांनी चिथवल्यावर लगेच बुद्धी गहाण टाकुन असे कृत्य करणारी माणसे ही रिकामटेकडी, उद्योगधंदे नसणारीच आहेत. झोपड्पट्टीतुन लोकं गोळा करुन पेटवापेटवी करायला ह्या लोकनेत्यांना कितीसा वेळ लागत असेल? पण लोक स्वतःचे डोके का वापरत नाहीत ह्याचे मला जास्त आश्चर्य वाटते.