याचा एक परीणाम म्हणजे त्यांच्या कुटूंबियांना खूप बरे वाटते आणि त्या व्यक्तिलाही नैतिक आधार मिळतो - की - भले राजकारणी चोर असतील, समाजात बरे वाईट असेल पण आपले देशासाठीचे काम आणि नागरी/कौटूंबिक आयुष्यापासून लांब राहायचा त्याग निदान आजूबाजूची माणसे तरी जाणत आहेत.

नामदेवा, हा तुमचा मुद्दा फारच योग्य आणि लक्षात घेण्याजोगा वाटला.

----------------------------------------------------------------

मे. पितांबरे यांना अभिवादन.

--लिखाळ.