यावेळी शिवसेनेवर आरोप करण्यात काहीच अर्थ नाही. पण मी हे मात्र जरूर म्हणेन डॉ. आबेंडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा जितका दोषी आहे त्याप्रमाणेच त्याचे निमीत्त करून दंगल माजवणारे देखिल दोषी आहेत.

त्यावेळचा शिवसेनेवरचा संशय खरा का खोटा हे कळू शकले नाही, वेळेवर ग्रुहमत्र्यांनी कच खाल्ली. राजकारण वाईट असतं यावर मी ठाम आहे