दंगल घडवुन जनाधार(?) कोणाला मिळू शकतो याचा अदांज बाधंणे कठीण काम नक्कीच नाही. अधांरात तिर मारणे ठीक नाही पण तरीही दलित पक्षांच्या भुमिकेबद्दल काय मत आहे?