मध्यंतरी 'काही विशिष्ट वर्गाचे लोक भारत सोडुन जात आहेत तर त्यामुळे भारताचे काय नुकसान होणार आहे' असे तारे कोणीतरी तोडलेले आठवले दुर्दैवानी (कुणाच्या?) आजही भारताला 'त्या' विशिष्ट वर्गाची गरज आहे. भारत विकसित देश झालेला बघायचा असेल तर 'तो' समजदार वर्ग मतदानाच्या वेळेस भारतात असण आवश्यक आहे.