मानव हे शाश्वत जीवनाच्या अनेकविध व्यक्त रूपांपैकी एक आहे. धर्म, विज्ञान, निसर्गाच्या अस्तित्वाची जाणीव, या सर्व गोष्टी मानव-निर्मित (जीवनामुळे प्राप्त होणाऱ्या कार्यशक्तीचा वापर करून मनाने निर्माण केलेल्या) गोष्टी आहेत. यांना माया किंवा भ्रम म्हणता येईल. यामुळे शाश्वत जीवन हे सर्व श्रेष्ठ म्हणता येईल. भ्रामक गोष्टींत श्रेष्ठ-कनिष्ठ वाटणे हाही एक प्रकारचा भ्रमच आहे असे वाटते.
शब्दज्ञान तोकडे पडते आहे असे वाटते. त्यामुळे वरील विधानांमुळे कोणाच्या मनांत गोंधळ निर्माण होत असेल तर ते समजण्यासारखे आहे.