असेच लेख गांधीजी, टिळक, शिवाजी, नेहेरू, इंदिरा गांधी यांच्यावरही वाचले आहेत. शाळेत असताना असेच निबंधही लिहीलेत बऱ्याचवेळा.... अजूनतरी कुणाच्यात काही फरक पडलेला नाही....