पुजेच्या दुसऱ्या दिवशी घरातील शांती भंग झाली,आर्थिक नुकसान झाले. तर या पुजेचा आणि या घडलेल्या घटनांचा संबंध जोडला जात नाही. पुजा घालण्याऱ्या ब्राम्हणाला जाब विचारला जात नाही.
शेट, पूजा तुम्ही देवाची बांधता. ब्राह्मणाची नाही. ब्राह्मणाशी करार असतो तुमची पूजा देवापर्यंत पोचवण्याचा. ती त्याने पोचवली नाही तर त्याने करार मोडला व तेथे तुम्हाला दक्षिणा, इ. परत मागण्याचा पूर्ण अधिकार! ते आपलं म्हणतात ना, डोंट किल द मेसेंजर :-)
वरील लिहिलेले फक्त 'जाब विचारला जात नाही' या मुद्द्याला उत्तर म्हणुन आहे. पूजेबद्दल माझा यात विरोध/समर्थन दिसल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.