काही म्हणा... एवढी वाढ झाली बुद्धीची की आपल्याला आपल्याच देशाची लाज वाटते .

आमची गावाकडची माणसं चांगली कि हो अशा बुद्धीवाद्यांपेक्षा...

सचिन, काय सॉलेड षटकार खेचलात .जरा आमची ही बाजु घेतली असतीत तर बरे वाटले असते . असो .आपल्या प्रतिसादाशी सहमत.बहुतेक चित्त यांचे खवळले पित्त.

स्वकियाला वाटली भारताची लाज.

काढला पाहीजे त्याच्या कानाखाली आवाज.

आपला

कॉ.विकि