आजच या साईचा पत्ता मीळाला ... आनंद झाला.
हि मते वाचुन बरे आणि वाईट वाटले.
मी हे जमॅनी वरुन लिहितोय ... परदेशात मी बऱ्याचदा आसतो...
मला कधीही लाज वाटावे असे वाटले नाही. आपला देश घडवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे त्यात लाज वाण्याचे काही कारण नाही. पण परदेशीयांनी जर आपल्या प्रमाणे वर्तन केले तर असे अनुभव येणार नाहीत, जसे की भारतीय कपडे . कारण जसा देश तसा वेश करणे जगात सगळी कडे लागू आहे.