शरदराव,
विवेचन सुरेख आहे. विरोधी भाग दडपण्याविषयी जे लिहीले आहे ते मानसशास्त्राच्या दृष्टीने अगदी बरोबर आहे. मानसशास्त्राचा एक मूलभूत सिद्धांत म्हणजे ज्यामुळे आपल्याला त्रास होतो त्या भावना, प्रसंग दडपून टाकण्याकडे मनाचा कल असतो. फक्त यामुळे होते काय की त्या भावना दुसऱ्या रूपामध्ये सारख्या त्रास देत रहातात. यावर उपाय म्हणजे त्या भावनांना
मोकळीक देणे (कॅथार्सिस).
गीतेविषयी आपले विचारही पटले. मी धार्मिक नाही, पण डॉ. आनंद नाडकर्णी यांचे  गीता हे उत्तम काउन्सेलिंगचे एक उदाहरण आहे हे मत मला पटते. (यात कुणाच्याही धार्मिक भावना दखावण्याचा हेतू नाही)
हॅम्लेट