नमस्कार मंडळी,

या विषया बद्द्ल मला एकच गोष्ट अशी सांगाविशी वाटते कि ज्याप्रमाणे आपण म्हणालात कि विरोधाभास पहीला पडताळून बघावा त्याचे एक उदाहरण म्हणजे आज हयात असलेले आणि भुतकाळात विलीन झालेले वैज्ञानिक.

एखादा वैज्ञानिक कुठलाहि प्रयोग अथवा कुठलाहि अविष्कार करण्या अगोदर त्याच्या संभाव्य शक्यता (सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीहि) पडताळुन पाहतो. या मागील कारण हेचा आहे कि जेकाही तो आज समाजाला पुरवु ईच्छित आहे ते कितपत योग्य आहे, आणि या मुळेच आज विज्ञानाची आज इतकी प्रगति झाली आहे.

बाकि महाभारतात अर्जुनाला क्रृष्णाने मदत केलि होती, ति त्याच्या मनातिल कुठ्ल्याहि प्रकारची उत्पत्ति नव्हे.