ही "चळवळ" झाली पाहिजे. मनोगतींना हे सहज शक्य आहे. इंटरनेट या माध्यमाची ओळख आपणच आपल्या जवळच्या लोकांना करून दिली पाहिजे. आपल्या प्रत्येक सदस्याने दहा लोकांना ई-पत्राद्वारे साक्षर  केले तरी या चळवळीला लवकरच फार मोठे यश मिळेल. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निस्चितच या योजनेला आशीर्वाद देतील.  निलकांतजी आपण खरोखर "अरुण साधू" यांचे लक्ष वेधुन फार मोठे काम केले आहे. पाठपूरावा चालू ठेवा. यश जरुर मिळेल.