नीलकांताने महत्त्वाचे काम केले आहे. त्याबद्दल त्याचे अभिनंदन व आभार. अरूण साधू यांच्या अध्यक्षीय भाषणात 'मनोगत' व अशा इतर स्थळांचा नावानिशी उल्लेख व्हावा, असे मला वाटते. याबाबत काय करता येईल?