श्री कट्यारे आणि मृदुलाताई,
सर्व संमतीच्या दृष्टीने किंवा पहीला प्रतिसाद देण्या आधी व्यं. नि. पाठवला असता किंवा मनोगतात शक्य असते तर हि आत्ताही वाक्ये नक्कीच गाळली असती.
मूळ उद्देश्याशी सहमती बद्दल एवढाच उत्साही प्रतिसाद मिळेल अशी अजूनही साथ मिळेल अशी आशा करून आहे.
-विकिकर