शैली खुसखुशीत असली तरी त्यामागे दडलेला उपहास वाखाणण्याजोगा आहे. आपले सर्व लेखन मनाला भिडणारे आहे. त्यातील भाषा ओघवती आहे. बोटभर जाहीरात आणि उमेदवारांच्या मोठ्या रांगा, वशिलेबाजी व वाढती स्पर्धा या समस्या अधिकाधिक वाढत आहेत. आपल्याला असणारा सामाजिक जाणिवांचा आरसा आपल्या ह्या सर्व अनुभवकथनातून वाचकांपुढे स्वच्छ चमकतो.
ह्या जीजिंच्या म्हणण्याशी सहमत.
परवाच्या पुणे कट्ट्यात मनोगतींच्या आवडत्या लेखक/लेखिकांमध्ये तुमची गणना झाली ती उगीच नाही!
लिफाफे बनवणे, फोटो चिकटवताना, लिफाफे पाठवताना होणारे अपघात इ. सर्व वर्णन अगदी प्रत्येकाला आपलेच आहे असे वाटण्यासारखे आहे.