सुरक्षारक्षकाने स्वत: जखमी होऊनही आपल्या प्राणांची पर्वा न करता मुख्य इमारतीच्या १२ दारांपैकी अतिरेकी जवळ असलेले एक दार मोठ्या हिकमतीने बंद केले आणि मगच डोळे मिटले!
खरंच आपल्य जवानांनी चूऽऽक केली असेच आज वाटते.
बाहेरच्या सगळ्या अतिरेक्यांना व्यवथित आत जाऊ दिले असते तर आज किमान सुटाबूटात संसदेत वावरणारे असले आतले अतिरेकी (आपले नेते) तरी राहिले नसते शिल्लक