एक सबणगाथा २ ते ३ लेखक लिहितात. कलाकारांच्या तारखा , वाढत जाणारा दर, ह्या नुसार, पाण्यात किती दूध मिसळायचं ठरत.. तेच तेच कलाकार त्याच त्याच सबणगाथेत( नाव मात्र वेगळं) बघून कित्तेकदा एक सबणगाथा संपून दुसरी साबणगाथा सुरू झाली आहे हे सुद्धा कळत नाही.
बाकी अत्यानंदांशी संपूर्ण सहमत..

अनिरुद्ध..